श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठानतर्फे एकांकिका लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा ऑनलाईन माध्यमातून घेतली जाणार आहे.
एकांकिका पाठवण्याची अंतिम तारीख ३० जून आहे. १५ जुलै, २०२१ रोजी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

स्पर्धेच्या नियम व अटी पुढीलप्रमाणे असणार आहेत.

नाट्यमंचावरील पडदा सद्ध्या पडलेला असला तरी ही स्पर्धा म्हणजे रंगभूमीच्या भविष्यासाठीची तरतूद समजता येईल. या स्पर्धेतून रंगभूमीला अधिकाधिक सशक्त आणि मनोरंजक एकांकिका मिळतील अशी आशा आपण व्यक्त करू शकतो. त्यामुळे त्वरा करा! तुमच्या लेखणीला धार येऊ द्या. लवकरात लवकर तुमचे लेखन आयोजकांपर्यंत पोहोचवा.

![महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा-२०२५’ चे आयोजन — राज्य शासनाच्या वतीने ऐतिहासिक पाऊल! [Updated] Maharashtra Govt. Ekankika Competition 2025](https://www.rangabhoomi.com/wp-content/uploads/2025/09/mahanatyaspardha-ekankika-spardha-cover-2-450x253.jpg)

