भुताटकी कथांमध्ये माणसं दिसण्याचे किस्से अनेकदा ऐकले असतील. पण सामने वाली खिडकीमध्ये फक्त अंतराळी हात आणि पायच दिसले तर?
साहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत...
स्पर्धा परीक्षेसाठी आज लाखो विद्यार्थी शहरात जाऊन तयारी करतात. अशाच एका तरुणाचा मृत्यू होतो. हा मृत्यू नेमका कशामुळे होतो? सोशल मीडिया,मानिसक तणाव की अजून काही वेगळे कारण? याचं गूढ उकलणारी आजच्या तरुणाईची प्रत्येकाने ऐकायला हवी अशी कथा 'आभासी'
सकाळचं कोवळं ऊन अंगावर घेण्यासाठी अंगणात बसलेल्या गोदाआजीला तिच्या नातवानं, सुजीतनं फोन आणून दिला आणि फोनवरचं बोलणं ऐकून आजीनं ' माझा म्हादू..' म्हणून मोठ्यानं...
ही गोष्ट आहे एका ग्रामीण भागातील गोदाआजी, तिची सून आणि इतर इरसाल पात्रांची. गोदाआजीला तिचा भाचा महादू गेल्याचे कळते, आणि दारूप्रेमी महादूबद्दल च्या प्रत्येकाच्या...